गणेशोत्सवाची चाहूल लागली की आपण आपल्या घरामध्ये व सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करून त्याची पूजा करतो. खरं तर लोकमान्य टिळकांनी आपल्याला पर्यावरणपूरक व सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव साजरा करावा अशी शिकवण दिली होती. आपण आणलेली गणपती व देवीची मूर्ती समुद्रामध्ये विसर्जन करून त्याला प्रदूषित करण्याचे काम करत असतो. त्यामुळे आपण विसर्जन कशाप्रकारे करावे यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br /><br />#LokmatBhakti #SadguruShreeWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Visarjan #Pollution<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा